सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याने वीज बिल आणि तोडणीवरून आत्महत्या केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहातच घोषणा केली होती शेतकऱ्यांच्या वीजेची तोडणी करणार नाही म्हणून असे असताना तरीही वीज तो़डणी केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत चालू बिलात चालू गिरी करू नका नाहीतर …
Read More »