मुंबई : प्रतिनिधी गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून हवालदिल झालेल्या बळीराजाला मायेचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून दोन दिवसाच्या दौर्यावर आहेत. दरम्यान या दौऱ्यात शरद पवार शेतकर्यांच्या थेट बांधावर जावून शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी …
Read More »