Breaking News

Tag Archives: ministry of railway

धारावीच्या नावाखाली रेल्वेला दिलेल्या ८०० कोटींची एसआयटीमार्फत चौकशी करा रश्मी शुक्लांवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार: नाना पटोले

धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले. परंतु आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि ८०० कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी …

Read More »