मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे आठ महिन्यात सर्वच वित्तीय क्षेत्रे बंद राहिल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण आला. तसेच आर्थिक चणचण भासू लागली. यावर आर्थिक चणचणीवर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयाला विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती देत हा निर्णयच बदल्याचा प्रयत्न केला. परंतु …
Read More »