Breaking News

Tag Archives: marathi short story

मंदिर बंद… संवेदनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

गांव देवी मंदिराच्या पुजाऱ्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. अख्खा गाव गोळा झाला आणि देवळाच्या पटांगणात जमा होऊन गांव देवीने पुजाराच्या पोटाची समस्या दूर करावी म्हणून प्रत्येकजण प्रार्थना करू लागला.  पण फरक काही पडला नाही. गावातल्या तज्ञ मंडळींनी पुजाऱ्याला डॉक्टरकडे नेण्याची विनंती केली, पण पुजारी काही केल्या डॉक्टरकडे जाईना पुजाऱ्याचं म्हणणं …

Read More »

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण नसल्यामुळे आणि आम्ही टोपलं दिलं तरी उचलू या मानसिकतेमुळे कोणी ऑफिसातल्या मऊ गादीवर आपलं हडकुळ बूड टेकवू शकलं नाही. आणि गाव वाले आपल्याला नोकरी मिळाली बाकी ठेकेदार किती घेतो ? काय करतो ? याचं कोणाला काही पडलेलं …

Read More »

ऑनलाईन क्लास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावाधारीत काल्पनिक कथा

चंद्या लहानपणापासून मुंबईत राहतो बापाने रूम  विकली आणि दोन पोरांची लग्न लावून दिली. दोन मुलं वेगवेगळी राहायला लागली. पोरांना रूम घ्यायला थोडी मदत केली, एक प्रायव्हेट कंपनी आणि एक बीएमसीत सफाई कामगार म्हणून चंद्याला चिपकावलं. चंद्याला पहिली मुलगी झाली तीच श्रुती नाव ठेवलं, दुसरीही मुलगी झाली. चंद्या मात्र या पोरींवर नाराज झाला, म्हणून शेवटचा चान्स घेऊन मुलगा झाल्याझाल्या चंद्याला अख्खी झोपडपट्टी पायदळी तुडवल्यागत झाली. चंद्या विक्रोळीत राहायचा दहा बाय दहापेक्षा एकदम छोटी रूम. …

Read More »

खालुबाजा एका सनई वाजंत्री कलाकाराची कथा-लेखक सुदेश जाधव

खाडीच्या पलीकडे खालूबाजाचा जोर जोरात आवाज येऊ लागला तसा रंग्याच्या हाताला घाम सुटू लागला. रंग्या दारात बसून खालुबाजाचा येणारा आवाज आणि झुडपातून उडणारा गुलाल जणू आपल्या तोंडावर उडतो आहे असा भास कारित कर्कश सनई ऐकत राहिला. सनई चा आवाज त्याच्या कानातून आरपार जात होता. सनई वाजवणारा जेंव्हा फरफरत वाजवायचा तेंव्हा …

Read More »

युध्द ! संवेदनशील लेखक, विनोदी अभिनेते अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचे खास सदर आपल्यासाठी

पुलवामाच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर निषेधाचा, विरोधाचा सूर प्रचंड मोठ्याप्रमाणात घुमू लागला, आणि तो घुमने साहजिकच आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता उन्हात, पावसात, थंडीत गाठत संरक्षणाची भींत म्हणून उभ्या असलेल्या जवानावर हा हल्ला होता. त्यामुळे हा राग स्वाभाविक आहे. संपूर्ण देशात हा राग पसरलेला असताना रवी कसा शांत बसू शकतो. …

Read More »