सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी केलेली आहे. महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई …
Read More »अजित पवार यांची घोषणा, फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी
महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत अजित पवार बोलत होते. …
Read More »पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिराव फुले आणि …
Read More »महिला आरक्षणाचा नेमका इतिहास आणि सुरूवात कशी झाली माहित आहे का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलाला विरोध करणारे कोण?
मानव वस्ती करून राहायला सुरुवात केल्यानंतर कितीतरी वर्षानंतर समाज आणि घरातील स्त्रियांचे महत्व स्वतःकडे असलेल्या जमिनीशी करण्यात आले. त्यानंतर कालऔघात स्त्रियांना वैयक्तिक मालमत्ता समजायला सामाजिकदृष्ट्या सुरुवात झाली. मात्र सामाजिकस्तरावर स्त्रीयांनाही एक व्यक्ती म्हणून असलेले अधिकार नाकारायला सुरुवात झाली. विशेषतः अधिकार नाकारण्याची परंपरा आर्य परंपरेत, वेद, मनु आणि सनातनी हिंदू धर्मामध्ये …
Read More »कन्नमवारनगर, विक्रोळी येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्या इमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले होते, त्यानुसार म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. …
Read More »अखेर त्या वक्तव्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून जाहिर माफी माफीनाम्याचे पत्रच चंद्रकांत पाटील यांच्याकडून जारी
महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर माफी मागितली. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि …
Read More »छगन भुजबळ म्हणाले, शाई फेकल्याने कोणं मरतं का? शाई फेकणाऱ्यावर ३०७ चा गुन्हा महापुरुषांची बदनामी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही
नुकतेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु करण्यासाठी लोकांकडे भीका मागितल्याचे वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ एका कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. तर त्या कार्यकर्त्यावर ३०७ खाली गुन्हा नोंदविण्यात आला. शाई फेकल्याने कोणी मरतं का? असा …
Read More »“या” पाच महापुरूषांवर महानाट्य
महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील नाट्यसंस्थांना हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ५९ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या गोवा येथे रविवारी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय गोखले, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य …
Read More »शरद पवार म्हणाले, त्या अमानवी गोष्टींना तथागत गौतम बुध्दांनी विरोध करत… सत्यशोधक समाजाचे विचारच देशाला जातीपातीच्या व धर्मभेदाच्या यादवीतून वाचवू शकतात - छगन भुजबळ
महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्याचं हे काम पुढे नेन्याचे काम हे अतिशय चिकाटीचं आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा विचार …
Read More »राज ठाकरेंच्या टिळक वक्तव्यावरून मंत्री आव्हाड म्हणाले, … सांगायला लाज वाटती का? चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आम्ही घडू देणार नाही - जितेंद्र आव्हाड
औरंगाबाद येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी धक्कादायक विधान करत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत त्यांनी केलेल्या दाव्यातील हवा काढून घेतली. धडधडीत सांगता लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी …
Read More »