मावळ: प्रतिनिधी पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात मावळ मधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासी पट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरु असून यात १ हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय, असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मावळ येथे केला. तसेच राज्यातील तीन पक्षांच …
Read More »