Breaking News

Tag Archives: loksabha election

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. २०१४ मध्ये या तिसऱ्या …

Read More »

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे …

Read More »

लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जाहिर केले ९ उमेदवार

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठरवले गेले की, ओबीसी समुदायाला उमेदवारी दिली जात नव्हती. ओबीसीसोबत आघाडी होईल, मुस्लीम समुदायाला उमेदवारी दिली जाईल. सोबतच …

Read More »

पहिल्या ट्प्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात ४० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची पार पडणार आहे. त्याचबरोबर या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज …

Read More »

या बचत योजनांवरील व्याज दर तीन महिन्यांसाठी जैसे थे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने केली घोषणा

सध्या देशात लोकसभा निवडणूकांचा कालावधी सुरु आहे. देशातील निवडणूका या सात टप्प्यात होत असून यात जवळपास तीन महिने हा निवडणूकीचा हंगाम असाच सुरु राहणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने मोठा निर्णय जाहिर केला आहे. केंद्र सरकारकडून चालविण्यात येत असलेल्या योजनांवरील एप्रिल-जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी यासारख्या …

Read More »

काँग्रेसची ५७ जणांची तिसरी यादी जाहिरः महाराष्ट्रातील ७ जणांना उमेदवारी बँक खाती सील केल्यानंतर संध्याकाळी उशीरा काँग्रेसने जारी केली यादी

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या उधळलेल्या वारूला रोखण्यासाठी आस्ते कदमचा आणि सावध पवित्रा घेत प्रत्युत्तर देण्याचे काम सुरु केले आहे. भाजपाने आतापर्यंत तीन लोकसभा उमेदवारांच्या याद्या प्रसिध्द केल्या. परंतु तिसऱ्या यादीतील अनेक वादग्रस्त उमेदवारांना नारळही दिला तर काही उमेदवारांनी दिलेले उमेदवारीचे तिकिट नाकारत निवडणूकीच्या रणागंणापासून दूर राहणेच पसंत केले. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने …

Read More »

सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना चिंता पाच टप्प्यातील मतदानाच्या अंतराची

नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक अर्थात लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर केले. त्यानुसार देशात ७ टप्प्यात मतदान घेणार आहे. तर महाराष्टात ५ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. देशातील काँग्रेस इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी आणि भाजपाने एनडीए अर्थात महायुतीत सहभागी पक्षांना सोबत घेत आपापल्यापरीने महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला आपल्या विचार …

Read More »

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या तारखा माहित आहेत का? घ्या जाणून

केंद्रिय निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येतात. मात्र २०१४ नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन किंवा चार टप्प्यात लोकसभा निवडणूका देशात आणि राज्यात घेतल्या होत्या. परंतु २०१४ सालानंतर २०१९ आणि २०२४ होत असलेल्या निवडणूक प्रक्रियांचे टप्पे पाहिल्यास भौगोलिक स्थिती पठारी (सपाट) भागासारखी असलेल्या राज्यातही एक किंवा दोन टप्प्यात निवडणूका होत …

Read More »

सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूका, महाराष्ट्रात ५ टप्यात

विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी रोजी संपत आहे. परंतु त्याआधी देशात नवे सरकार अस्तित्वात येणे राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित राज्यांमधील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला. या संपूर्ण देशभरात निवडणूका ७ टप्प्यात होणार आहेत. तर जून मध्ये मतमोजणी होणार आहे. परंतु …

Read More »

निवडणूकीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातः नवे दर आजपासून देशातील कंपन्यांनी दरात २ रूपयांनी केली घट

देशात निवडणूकीचा माहोल सुरु झालेला आहे. मागील पाच वर्षात विरोधी पक्षांसह सर्वसामान्य जनतेकडून सातत्याने महागाईच्या मुद्यावरून आंदोलन करत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्याची मागणी केली. परंतु केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले. मात्र देशात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहायला लागले आहेत. यापार्श्वभूमीवर २०२२ नंतर तेल कंपन्यांनी (OMCs) गुरुवारी …

Read More »