Breaking News

Tag Archives: lockdown

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, रूग्णसंख्या वाढली तरी घाबरण्याचे कारण नाही कडक निर्बंध लागू करण्याबाबत मात्र सुतोवाच

मराठी ई-बातम्या टीम नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत एकाबाजूला रूग्ण संख्या वाढत असली तरी दुसऱ्याबाजूला हॉस्पीटलायझेनच्या संख्येचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा तुर्तास कोणताही विचार …

Read More »

मंत्रालयातील बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, तुर्तास लॉकडाऊन नाही मात्र… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर माहिती

मराठी ई-बातम्या टीम   मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत राज्यात येणाऱ्या संभावित लाटेला थोपविण्यासाठीच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज …

Read More »

वाढती रूग्णसंख्या आणि लॉकडाऊनबाबत मंत्री वडेट्टीवार म्हणाले… लॉकडाऊनबाबत सध्या कोणताही विचार नाही

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यान वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केल्यानंतरही संख्येत घट येण्याऐवजी त्यात वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात कधीही लॉकडाऊन जाहीर केला जावू शकतो अशी अटकळ बांधण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली …

Read More »

मंत्री वडेट्टीवारांचा इशारा, तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचाही अंदाज

मराठी ई-बातम्या टीम कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये करोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे हे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसं राहायचे, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचे आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय …

Read More »

फडणवीसांसह व्यापारी, व्यावसायिकांना मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे उत्तर शासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत हे तर अघोषित लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप केला. तर अनेक छोट्या व्यापारी आणि व्यावसायिकांनी सरकारच्या या निर्बंधाविरोधात काही ठिकाणी आंदोलने केली. या साऱ्या टीका, आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, …

Read More »

अन्य उपाय न मिळाल्यास संपूर्ण लॉकडाऊन दोन दिवसात यासंदर्भातील नियमावली जाहिर करणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये ढिलाई आल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मी अनेकांशी चर्चा करत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. मात्र नवा पर्याय मिळाला तर कडक निर्बंध लागू …

Read More »

लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क वापरा, अन्यथा १० दिवसात लागू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: विशेष प्रतिनिधी १५ दिवसापूर्वी राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ हजाराच्या दरम्यान असायची. मात्र आज हि संख्या दुपटीने वाढत आहे. त्यास आपला गाफिलपणा कारणीभूत असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा असे वाटत नसेल तर मास्क, सॅनिटायझर आणि शाररीक अंतर पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत पुढील ८ ते …

Read More »

पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या सूचना मात्र लागू करणार नाही मुख्यमंत्र्यांची राज्यातील जनतेला ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी सर्व सणवार निर्विघ्न पार पडलेले आहेत. मात्र आता नव वर्षाच्या स्वागताची तयारी प्रत्येकाकडून करण्यात येत आहे. नव वर्षासाठी तुम्हाला आतापासूनच शुभेच्छा पण या काळात गर्दी होवून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी युरोपमध्ये जसा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला तसा आपल्याकडे लागू करावा यासाठी अनेक सूचना आल्या …

Read More »

लॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय ? जाणून घ्या केंद्रिय वित्त विभागाने बँकाना हे आदेश

मुंबई: प्रतिनिधी विविध बँकांकडून देशातील सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक, विद्यार्थी यांनी बँकाकडून कर्ज घेतले. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच आर्थिक केंद्रे बंद ठेवण्यात आली. परंतु बँकाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज सातत्याने सुरु राहीले. त्यावर उपाय म्हणून अखेर या कर्जदारांवरील व्याजाचा भार हलका करण्यासाठी या कालावधीतील व्याज केंद्र …

Read More »

मंदिर बंद… संवेदनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

गांव देवी मंदिराच्या पुजाऱ्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. अख्खा गाव गोळा झाला आणि देवळाच्या पटांगणात जमा होऊन गांव देवीने पुजाराच्या पोटाची समस्या दूर करावी म्हणून प्रत्येकजण प्रार्थना करू लागला.  पण फरक काही पडला नाही. गावातल्या तज्ञ मंडळींनी पुजाऱ्याला डॉक्टरकडे नेण्याची विनंती केली, पण पुजारी काही केल्या डॉक्टरकडे जाईना पुजाऱ्याचं म्हणणं …

Read More »