मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे २२ मार्च ते ३१ जूलै पर्यंत कलम १८८ नुसार २,१८,०५९ गुन्हे नोंद झाले असून ३२,४३३ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी १८ कोटी १ लाख३९ …
Read More »