Breaking News

Tag Archives: Life insurance of india is on 3rd rank for settling 90 percent insurance claim of consumers till the year end of 2021 10.84 lakh claim sectioned.

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने २०२०-२१ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, एकूण ११.०१ लाख दावे कंपन्यांना वैयक्तिक जीवन विमा प्रकरणी प्राप्त झाली होती. यापैकी आयुर्विमा कंपन्यांनी १०.८४ लाख दावे भरले. या दाव्यांची रक्कम …

Read More »