बारसू रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने सत्ताधारी मंत्र्यांकडून तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला बारसू जागे संदर्भात पाठविलेल्या पत्राचा दाखला देण्यात येत आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी बारसू आणि सोलगांव येथील स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर महाडमध्ये झालेल्या सभेत …
Read More »भाजपाचे नवाब मलिकांना आव्हान आरोपाचा पुरावा द्या अन्यथा… भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे ट्विटरवरून केली मागणी
मुंबई: प्रतिनिधी रेमडेसिवीरच्या कुप्या महाराष्ट्रात विकण्यास केंद्र सरकार परवानगी देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिक यांना आव्हान देत त्या संबधीचा पुरावा द्या अन्यथा माफी मागा अशी मागणी केली. मागील काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनामुळे अत्यंत गंभीर …
Read More »