मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही. पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे असल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत हे उघडा ते उघडावाले म्हणणारे परिस्थितीची जबाबदारी …
Read More »