Breaking News

Tag Archives: jnu

१० वर्षानंतर प्रा.साईबाबा यांच्यासह इतर जण निर्दोष मुक्त नक्षलवादी चळवळीशी संबध असल्याचा होता ठपका

नक्षलवादी चळवळीशी संबध सहभागी असल्याचा ठपका ठेवत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक प्रा.जी.एन.साईबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे जवळपास १० वर्षे साईबाबा यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेला नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा व …

Read More »

तांडवचे निमित्त…मात्र ५ वर्षातील राजकिय घटनांचा इतिहास तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारी वेबसीरीज

२०१४ साली झालेल्या देशातील सत्तांतरानंतर भाजपाचा दबदबा संपूर्ण देशभरात वाढला. तर दुसऱ्याबाजूला केंद्रातील भाजपा सरकारकडून लोकशाहीवादी लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा येण्यास सुरुवात झाली. तसेच संपूर्ण सामाजिक जीवनाला वळण देणाऱ्या गोवंश हत्या, पाकिस्तानच्या अनुशंगाने सुरु झालेल्या राजकारणाच्या माध्यमातून देशात मुस्लिम विरोधी वातावरणाला मिळणारे खतपाणी आदी मुळे देशात पहिल्यांदाच मोदी भक्त विरूध्द …

Read More »

फ्रि काश्मीर फलकप्रकरणाची माहिती घेवून निर्णय घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी नवी दिल्लीतील जेएनयु विद्यापीठातील हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थी आणि पुरोगामी विचारवंतांनी निदर्शने केली. या निदर्शनात फ्रि काश्मीरचा फलक मेहर या तरूणीने हाती धरल्याने या युवतीसह अन्य काहीजणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेवून या गुन्ह्याबाबत निर्णय घेणार असल्याचे राज्याचे …

Read More »

शरद पवारांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्याबद्दल सामुहीक निर्णयाची गरज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मत

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार ह्यांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्याबद्दल देशपातळीवर सामूहिक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर गेल्या १० वर्षात सत्तेपासून लांब राहीलो असून आता माझी दुसरी इनिंग सुरू आहे. …

Read More »

जेएनयुसारखे हल्ले महाराष्ट्रात सहन करणार नाही मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी नवी दिल्लीतील जेएनयु विद्यापाठीतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांचे चेहरे समोर आले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करत ते डरपोक असून त्यांच्यात हिंमत नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत अशा प्रकारचे हल्ले महाराष्ट्र कदापीही सहन करणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. …

Read More »