मुंबई : प्रतिनिधी मागील वर्षभराहून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतकांची नोंद झाली नव्हती. तितकी नोंद आज पहिल्यांदाच राज्यात झाली असून तब्बल ८३२ मृतकांची नोंद झाली असून ही नोंद सर्वाधिक आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यातील बाधितांचे प्रमाण सातत्याने ६० हजाराहून अधिक असले तरी …
Read More »