मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजेत अशी भूमिका असून या विधेयकाच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे. कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, शेतक-यांचे नसून फक्त …
Read More »केंब्रीज, ऑक्सफर्डपेक्षा जास्त शहाणे आहेत का माहिती नाही पण, राज्यापालांकडे खरे ज्ञान राज्यपालांच्या मदतीला भाजपा नेते
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल केंब्रीज विध्यापिठापेक्षा जास्त शहाणे आहेत कि नाहीत माहित नाही पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ऑक्सफर्ड आणि केंब्रीजचं खरं ज्ञान असल्याचे भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगत शरद पवार यांनी केलेल्या टिपण्णीला प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न एका प्रसिध्दी पत्रकान्वये केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी काल रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील …
Read More »राज्यपालांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री म्हणाले, परिक्षेपेक्षा शिक्षण महत्वाचे एचएसएनसी समुह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्यावरून निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या आपलकालीन परिस्थितीत परिक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देता येईल हे पाहणे महत्वाचे असल्याचे सांगत परिक्षा रद्दच्या …
Read More »परिक्षा रद्द प्रकरणी शरद पवारांकडून मुख्यमंत्र्याचे समर्थन राज्यपाल कोश्यारी यांनाही लगावला टोला
रत्नागिरी (दापोली) : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या जगातील ऑक्सफर्डसह इतर नामांकित विद्यापाठांनी त्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती कदाचित राज्यपाल महोदयांना जास्त असेल असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समर्थन केले. राज्यावर आलेल्या संकटामुळे राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय राज्यपाल कोश्यारींनी केला रद्दबातल विद्यापीठ कायद्यानुसार अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचे आदेश
मुंबई: विशेष प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्दबातल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र या निर्णयावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय रद्दबातल करत विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे परिक्षेच्या कारणावरून …
Read More »