मुंबई: प्रतिनिधी राज्यात १४ एप्रिल २०२१ पासून रात्रो ८ वाजल्यापासून संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केल्यानंतर नेमके कोणत्या गोष्टीतून सूट मिळणार याबाबत जनतेच्या मनात काहीप्रश्न निर्माण झाले. त्यामुळे अखेर जनतेला नेमक्या कोणत्या गोष्टीतून सूट मिळणार आहे याची सविस्तर माहितीच राज्य सरकारकडून नुकतीच जाहिर करण्यात आली. जाणून घेवू या नेमकी कोणत्या आणि …
Read More »