भाजपाला शह देण्यासाठी आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत दिली.परंतु गतवेळीपेक्षा यावेळी गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. निकालानंतर गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वात मोठा पक्ष ठरेल म्हणून काँग्रेसने कालच पत्र राजपाल्यांना पत्र दिले. तर शिवसेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »