Breaking News

Tag Archives: girish bapat

विधीमंडळाचे लेखानुदान अधिवेशन एक दिवसाने वाढविले

विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या मागणीला यश मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारकडून यंदाचे लेखानुदान विधिमंडळात सादर करण्यासाठी अवघ्या चार दिवसाचे अधिवेशन बोलावले. परंतु राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यावर सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती करून घेता यावी याकरिता लेखानुदान …

Read More »

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार कोटींचा सामंजस्य करार

लवकरच युरोपियन बँकेबरोबर ४ हजार कोटींचा करार होणार नवी दिल्ली : प्रतिनिधी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एएफडी फ्रांस बॅक आणि केंद्रसरकार यांच्यात आज दोन हजार कोटींचा करार झाला. लवकरच युरोपियन इनव्हेसमेंट बँकेसोबतही चार हजार कोटींचा करार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. येथील नॉर्थ …

Read More »

भरती प्रक्रिया पूर्ण होत आलीय आव्हान द्यायचे असेल तर खुशाल द्या

सरळसेवा भरतीसाठीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधी एकाबाजूला राज्यातील बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी आणि शासनातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारच्या विविध विभागाकडून विशेष नोकरभरती मोहीम राबविण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्य सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या जाहीरातीतील चुकीच्या तरतूदींमुळे अनेक बेरोजगार वंचित राहण्याची बाब …

Read More »

मंत्रीमंडळ आहे की अली बाबा आणि ४० चोरांची टोळी?

गिरीष बापट यांची हकालपट्टी करण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी मुंबईः प्रतिनिधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देत आहेत. असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे. तरीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप बापट यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी …

Read More »

विजयस्तंभाला मानवंदना देण्यास येणाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा द्या

सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे सामाजिक न्याय मंत्री बडोले यांचे आदेश पुणे : प्रतिनिधी येथील भिमा-कोरेगांव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येतो. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उच्च प्रतीच्या मुलभूत सोयी सेवा-सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री …

Read More »

मान्य केलेल्या पुरवण्या मागण्या रद्द करुन नंतर चर्चा घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांच्यासह विरोधकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासंदर्भात सादर झालेले अहवाल सभागृहात मांडण्याच्या मुद्यावरून विरोधकांनी आग्रही भूमिका मांडली. मात्र राज्य सरकारकडून वारंवार त्या मागणीकडे दुर्लक्ष करत कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. अखेर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुरवण्या मागण्या मतास टाकत त्या एकमताने मंजूर केल्या. त्यामुळे …

Read More »

चर्चेसाठी सरकारच्या विरोधकांना मिनतवाऱ्या विरोधकांकडून सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरु

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि धनगर आरक्षणासंद़र्भातील टीसचा अहवाल मांडवा या मागणीवरून विरोधकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य बनल्याने अखेर राज्य सरकारकडून विरोधकांना भर सभागृहातच कामकाज चालवायचे असल्याने विरोधकांनी आंदोलन सोडून चर्चेला येण्यासंदर्भात राज्य सरकारकडून विरोधकांना मिनतवाऱ्या करण्यात येत …

Read More »

दुधात भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई मध्ये रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते. सणासुदीच्या काळात ग्राहकांना भेसळ युक्त दूध घ्यावे लागू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या दुधाची तपासणी करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. काल झालेल्या मोहिमेत सुमारे साडे तीन लाख लिटर दूध सील केले गेले तर किमान २० …

Read More »

…आणि रंगला सत्ताधारी-विरोधकांच्या गप्पांचा फड मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, बापट, तावडे यांच्यासह अनेकांनी उडविल्या एकमेकांच्या टोप्या

मुंबई : प्रतिनिधी एरवी विधिमंडळात आणि जाहीर सभांमधून सत्ताधारी – विरोधकांकडून नेहमीच एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतात. मात्र कोणत्याही नैमित्तिक कारणाशिवाय सहज भेटणाऱ्या राजकिय व्यक्तींचा एका वेगळाच चर्चेचा फड रंगल्याचे चित्र क्वचित पाह्यला मिळते. नेमके असेच चित्र नुकतेच विधान भवनात पाह्यला मिळाले. काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा पूर्व आढावा …

Read More »

अन्न व औषध प्रशासनाचा ढीसाळ काराभारामुळे जनतेचे जीवनमान धोक्यात भारताच्या महालेखा परिक्षकांचे अन्न व औषध प्रशासन विभागावर ताशेरे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील रूग्णांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या असलेल्या औषध विक्रेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या औषध प्रशासनाकडून या औषध व्रिकेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरणच करण्यात आले नाही. त्यातच रूग्णांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या गोळ्या, इंजेक्शन, सिरप या औषधांची तपासणी न करताच त्याच्या विक्रीला परवानगी दिल्याबाबतचा मुद्दा उघडकीस आला …

Read More »