उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी केली होती. त्याची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. यासाठी पक्षविरहित काम करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल ही संकल्पना मांडली आणि त्यादृष्टीने कृषी विभाग काम करत आहे. जीआय मानांकन ही …
Read More »