मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने काल ३५ हजाराचा आणि आज ३६ हजार रुग्ण संख्येचा टप्पा पार केला असताना या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्याच्यादृष्टीने काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात परवा रविवार २८ मार्च २०२१ रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना …
Read More »