मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा लिखाण सराव कमी झाला असल्याने यंदाच्या १० वी आणि १२ वीच्या परिक्षेचा कालावधी ३० मिनिटांनी वाढविण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देत परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित …
Read More »