डिजिटली ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ मुंबई : प्रतिनिधी पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशाप्रकारच्या पहिल्या ‘महा ॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केला. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या …
Read More »बडोलेंच्या पुढाकाराने गोदिंयातील ८३ हजार ९७४ शेतकऱ्यांना कर्जमाफी
एक वेळ समझोता योजनेलाही ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ मुंबई : प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ८३ हजार ९४७ शेतकरी पात्र झाले असून त्यांच्या बँक कर्ज खात्यात तब्बल २२९ कोटी ९३ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे सात बारा कोरे झाल्याची माहिती सामाजिक न्याय …
Read More »आम्हाला चर्चा नको…आधी मदत जाहीर करा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नाही…हातचं पीक गेलं…शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल करतानाच शेतकरी आपले सरण रचून आत्महत्या करत आहेत… धनगरांनाही आरक्षण मिळत नाही…आम्हाला सभागृहात चर्चा नकोय…आधी मदत जाहीर करावी आणि मराठा आरक्षण पटलावर आणावे अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली मात्र हा …
Read More »शेतकऱ्यांनो बोगस औषध कंपन्यापासून सावधान नुकसान झाल्यास थेट ग्राहक मंचाकडे धाव घ्याः अभ्यासक अभिजित झांबरे यांचा माहितीपर लेख
परवा तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावचे द्राक्षउत्पादक शेतकरी हिम्मत भोसले यांचा फोन आला. त्यांनी आपल्या द्राक्षबागेला पेस्ट लावण्यासाठी एका कंपनीचे औषध आणले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हे औषध वापरुन तयार होणाऱ्या पेस्टचे मिश्रण फाटत होते. त्यामुळे औषध वाया जाऊन आणि पेस्ट लावणीसाठी आलेले मजूर खोळंबून त्यांचे साधारण दहाऐक हजाराचे आर्थिक नुकसान झाले …
Read More »छत्रपतींचा आशीर्वाद मागणारेच शेतकऱ्यांवर अन्याय करतायत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भाजपवर टीका
बीडः प्रतिनिधी शेतकऱ्यांनी आपले प्रश्न घेवून दिल्लीत गेले परंतु तिकडे मंत्री भेटलेच नाहीत. उलट शेतकऱ्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. दुसऱ्याबाजूला महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य असलेल्या कर्नाटकने तेथील परिस्थिती पाहून तातडीने दुष्काळ जाहीर केला. राज्यात आणि केंद्रात सत्ता तुमची असताना मग प्रश्न कुठे आहे असा सवाल करत राज्यात एकाबाजूला छत्रपतींचा आशीर्वाद …
Read More »२५ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषी पंपाचे वाटप करणार १ लाख सौर कृषी पंपाच्या योजनेस शासनाची मान्यता
मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. साधारणतः ३ वर्षात ही योजना राबविण्यात येणार असून १ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवण्याचे स्वप्न या योजनेमुळे पूर्ण केले जाणार आहे. या योजनेसाठी शासन ३ वर्षात ८५८.७५ …
Read More »मुहूर्त पाहून द्राक्षबागेच्या छाटण्या घेणे कितपत योग्य ? द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी विचार करावा असा अभिजित झांबरे यांचा लेख
सध्या द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची द्राक्षबागेच्या आगाप तसेच ऑक्टोबर पीक छाटणी घेण्याच्या दृष्टीने लगबग सुरु झाली आहे. परंतु ही सर्व तयारी करीत असताना आपल्याकडील बऱ्याच शेतकऱ्यांचा मुहूर्त पाहून छाटण्या घेण्यावरच अधिकत्तर भर असलेला दिसून येतो. आता मुहूर्त पाहून छाटण्या घेणे हा ज्याचा-त्याचा श्रध्देचा भाग आहे. याबाबत कोणतीही टीका-टिप्पणी या ठिकाणी करायची नाही. …
Read More »द्राक्ष हंगामाचं बिगुल वाजलंय, शेतकऱ्यांनो सावध रहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या सुरक्षतेसाठी आवाहन करणारा अभिजित झांबरे यांचा लेख
साधारण मे, २०११ सालची गोष्ट असावी, तासगाव तालुक्यातील बिरणवाडी या गावातील द्राक्षउत्पादक शेतकरी कै.निवास महादेव मोरे यांच्या कुटुंबासोबत घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. निवास मोरे हे त्यांच्या द्राक्षशेतीत काबाडकष्ट करुन आपल्या संसाराचा गाडा हाकीत होते. तसा त्यांचा कोणाशी वैरभाव नव्हता, त्यामुळे परिसरात एक चांगलं व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. एके …
Read More »सरकार रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहत आहे का ? विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सवाल
नागपूर : प्रतिनिधी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला आज केला. राज्यात सुरू असलेल्या दुधाच्या …
Read More »अखेर खेडचा सेझ रद्द मुख्यमंत्र्यांकडून जमिन हस्तांतरण शुल्क माफ : स्थानिक शेतकऱ्यांकडून सत्कार
मुंबई : प्रतिनिधी ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे,त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये अशीच शासनाची भुमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिल्याचे सांगत पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर-खेड मधील निमगांव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावातील सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र रद्द केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »