मागील काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तसेच थकित वीजबीलामुळे शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे, त्यातच अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ मदत जाहिर करणे अपेक्षित असताना आणि विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले …
Read More »