मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असताना हवालदिल शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने भरीव मदत करणे गरजेचे होते परंतु महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर केले तरी त्यामधील कृषी पिके व घरे यासाठी ५,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. जाहीर केलेल्या ९,७७६ कोटी रुपयांपैकी रस्ते पुलासाठी २,६३५ कोटी रुपये, नगर विकाससाठी ३०० कोटी, महावितरण करीता २३९ कोटी रुपये, जलसंपदा करीता १०२ कोटी रुपये, ग्रामीण …
Read More »