जगभरातील सध्याची परिस्थिती लक्षात घेतली असता, मानवाची अवस्था अतिशय केविलवाणी दयनीय झालेली दिसून येते. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती राग चिडचिड निराशा यासारख्या भावनांची रेलचेल चालू आहे. ही अवस्था सर्व स्तरातील, वयोगटातील, भागातील लोकांमध्ये पाहायला मिळते. अशा बिकट परिस्थितीत धैर्य खचून जाताना दिसून येते. विशेषतः मानसिक, भावनिक दृष्ट्या अस्थिर लोकांमध्ये या भावना …
Read More »