मुंबई : प्रतिनिधी राज्यात अघोषित आणीबाणी असून विरोध करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांचा सर्रास वापर करत आहे. आमच्या व्यक्तीने एखादी पोस्ट टाकली तरी त्या व्यक्तीला धमकावलं जातयं, त्याच्यावर पोलिसी कारवाई केली जाते. अर्णव गोस्वामी, कंगणा राणावत प्रकरणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने आणि दिलेला निकाल हा राज्य सरकारला चपराक लगावणारा आहे. त्यात तोंड …
Read More »