Breaking News

Tag Archives: E V Periyar

जय भिम: स्वत:बरोबर व्यवस्थेचा भाग असणाऱ्यांना प्रश्न आदीवासींचे प्रश्न, पोलिस दलांकडून होणारा अन्याय आणि व्यवस्थेची उदासीनता

भारतरत्न, स्वतंत्र भारताचे घटनाकार डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांनी देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आणि निरोगी (कोणत्याही अभिलाषेला, धर्माला बळी न पडणारा) समाज निर्मिती करण्यासाठी कायदेशीररीत्या काय करायला हवे आणि काय नको करायला पाहिजे या गोष्टींचा एक प्रकारे धडाच राज्यघटनेच्या माध्यमातून संबध भारतीयांना घालून दिला. परंतु या लोकशाहीप्रधान असलेल्या भारतात लोकशाही संसाधनांचा वापर …

Read More »