मुंबई : प्रतिनिधी आज राज्यातील कोविड १९ रुग्णांचे दिनांक १२ नोव्हेंबर पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मान्य केलेल्या बदलानुसार दुहेरी नोंद वगळणे आणि इतर राज्यांमधील पॉझिटिव्ह व्यक्ती त्या त्या राज्यात वर्ग करणे, यामुळे एकूण बाधितांच्या संख्येत १०,२१८ रुग्णांची घट झाली आहे. त्या सोबतच राज्यातील बाधित व्यक्तींच्या पत्त्यातील …
Read More »