मुंबई: प्रतिनिधी मागील महिनाभरापासून सातत्याने मृतकांच्या संख्येत घट होत असल्याची आकडेवारी दिसून येत आहे. तर कोरोनाबाधितांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे. तर सलग ३ ऱ्या दिवशी राज्यातील मृतकांची संख्या ३० इतकी आढळून येत असली तरी राज्याच्या मृत्यू दरात घट होत नाही. आजही राज्यातील मृत्यू दर २.६१ हून अधिक दिसत आहे. …
Read More »