मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल ६ महिन्यानंतर राज्यात ३५ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून साधारणत: ५० ते १०० या दरम्यान कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद होत होती. मात्र पहिल्यांदाच ५० हून कमी मृतकांची नोंद झाली आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. आज २,०६४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत …
Read More »कोरोना : जाणून घ्या जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्ण आणि शुन्य मृत्यूची माहिती ३ हजार ८११ नवे बाधित, २ हजार ६४ बरे झाले तर ९८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बहुतांष शहर आणि जिल्ह्यात बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत असून अनेक जिल्ह्यात आता मृतकांची संख्या शुन्यावर आली आहे. यामध्ये आज ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, पालघर यासह राज्यातील जवळपास १० ते १५ जिल्ह्यांमध्ये शून्य मृतकांची नोंद झालेली आहे. (चार्ट पहा) मागील २४ तासात ३ हजार ८११ नवे …
Read More »