मुंबई : प्रतिनिधी मागील महिन्यापासून मुंबईतील रूग्ण संख्या नियंत्रणात सुरुवात झाली. मात्र ठाणे आणि कल्याण डोंबिवली शहरातील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत होती. परंतु मागील २४ तासात ठाणे मनपा-ग्रामीणमध्ये अनुक्रमे २२६, १४२ इतके रूग्णांचे निदान झाले. तर कल्याण-डोंबिवलीत अवघे १०३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ७ हजार …
Read More »