Breaking News

Tag Archives: devendra fadanvis appealed cm uddhav thackeray people and farmers need real help not word or assurance.

मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतर फडणवीस म्हणाले, “पोकळ शब्दांची नाही….” प्रत्यक्ष मदत देण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी गुलाब चक्रीवादळामुळे विशेषत: मराठवाड्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसाचा फटका बसला असून येथील लाखो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली गेल्याने हाताशी आलेली पीके गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपत्तीतून बाहेर काढणार असा शब्द देत धीर सोडू नका असे आवाहन केले. त्या आवाहनाचा धागा पकडत …

Read More »