मुंबई : प्रतिनिधी कोरोना पाठोपाठ अतिवृष्टीमुळे राज्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र राज्यातल्या भाजपा नेत्यांनी मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे अडकलेले राज्याच्या हक्काचे ३० हजार कोटी रूपये आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी भरघोस निधी आणण्यासाठी प्रयत्न करून आणावा आम्ही त्यांचे अभिनंदन करू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात …
Read More »