मुंबई: प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सर्वात कमी ३५, २९ अशी मृतकांच्या संख्येची नोंद झाली होती. त्यामुळे मृतकांची संख्या अशीच कमी नोंदविली जावून महाराष्ट्र कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येपासून मुक्ती मिळणार असल्याची शक्यता वाटत असतानाच पुन्हा आज मृतकांची संख्या ६४ इतकी नोंदविण्यात आल्याने मृतकांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. आज २ …
Read More »