मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आरोग्य विभागाकडून सध्या मृतकांच्या संख्येवरून घोळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत असून २४ तासात झालेल्या मृतकांची आकडेवारी जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. आज सर्वाधिक २४८ रूग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले तरी ही आकडेवारी २४ तासातील नाही तर यातील ७५ मृत्यू ४८ तासातील …
Read More »