मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल ५९०० इतकी बाधितांची नोंद झालेली असतानाही मुंबईत मात्र १ हजाराहून अधिक बाधित रूग्ण आढळून आले होते. मात्र आज मुंबईत १ हजार बाधित रूग्ण आढळून आले तर ठाणे जिल्ह्यात ९९ तर शहरात २०२ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आज या दोन्ही प्रमुख शहरात कमी रूग्णांची नोंद झाल्याचे …
Read More »कोरोना: राज्यातील मृत्यू दर घटला मात्र आज २१३ जणांचा मृत्यू ६७४१ नवे बाधित, ४५०० जणांसह १ लाख ४९ हजार ००७ बरे होवून घरी
मुंबई : प्रतिनिधी मागील पाच दिवसात राज्यातील मृत्यूचा दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. ९ जुलै रोजी राज्यात २१९ जणांचा मृत्यू झाला, त्यादिवशी मृत्यूचा दर ४.१९ टक्के, १० जुलै रोजी २२६ जणांचा मृत्यू तर दर होता ४.१५ टक्के, ११ जुलै रोजी ४.१ टक्के, १२ जुलै रोजी १७३ जणांचा मृत्यू तर …
Read More »