मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये ढिलाई आल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मी अनेकांशी चर्चा करत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. मात्र नवा पर्याय मिळाला तर कडक निर्बंध लागू …
Read More »राज्यातल्या या नऊ जिल्ह्यांबाबत केंद्राने व्यक्त केली चिंता कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत लॉकडाऊन लागण्याची शक्यता
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार …
Read More »