Breaking News

Tag Archives: corona patient

या पाच जिल्ह्यात ७० टक्के रूग्ण तर यानंतर राज्यात निर्बंध लागू आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे. आज राज्यातील ४ ते ५ जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्णसंख्या आहे, त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल …

Read More »

पॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट

मुंबई : प्रतिनिधी कोविड पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे २१ जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. सध्या राज्यात १६ हजार ५७० ऑक्सिजन बेडसवर रुग्ण असून ही संख्या ३५ हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही. राज्यात त्या क्षेत्रातील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा …

Read More »

ठाणे शहरात कोरोनाग्रस्तांसाठी रूग्णालय- बेड हवय, मग एक क्लीक करा महापालिकेचे खास संकेतस्थळ कार्यान्वित

ठाणे: प्रतिनिधी ठाणे शहरामध्ये कोव्हीड 19 रूग्णांना महानगरपालिका जास्तीत सुविधा देत असतानाच आता दुसऱ्या बाजूला कोव्हीड बाधितांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरामधील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांची अद्ययावत माहिती रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी www.covidbedthane.in हे विशेष संकेतस्थळ विकसित केले आले आहे. शहरातील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांचे प्रभावी नियोजन आणि …

Read More »

कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ५१.०५ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण फक्त ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाबाधीत रूग्णांच्या अनुषंगाने आतापर्यंत ५१.०५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत ११ हजाराहून अधिक सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले असून ९९७ कंटेनमेंट झोन सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात …

Read More »

राज्यात पहिल्यांदाच २४ तासात १००८ नवे रुग्ण एकूण संख्या ११ हजार ५०६ तर १८७९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात सर्वाधिक १००८ रूग्णांचे निदान झाले असून गेल्या ५१ दिवसात एकादिवसात इतक्या रूग्णांचे निदान होण्याची ही पहिलीच वेळ असून १०६ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली पोहोचली असून ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू …

Read More »

आज पुन्हा थोडीशी संख्या वाढली राज्यात ८ हजार ५९० वर पोहोचले रूग्ण तर मुंबईत ५ हजार ७७६

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काल रविवारच्या तुलनेत आज पुन्हा वाढ झाली असून मागील २४ तासात ५२२ रूग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील रूग्णांची संख्या आज ५ हजार ७७६ वर पोहोचली असून तब्बल २७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत १२८२ रूग्ण बरे होवून घरे गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री …

Read More »

शनिवारच्या तुलनेत ५० टक्क्याने संख्या कमी, पण ८ हजाराचा टप्पा ओलांडला राज्यात ८०६८ वर पोहोचली संख्या: १९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत काल शनिवारी अचानक ८ चा टप्पा पार केल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आज रविवारी या संख्येत पुन्हा कितीने वाढ होती याबाबत भीतीचे वातावरण होते. मात्र गेल्या २४ तासात कोरोनाचे रूग्ण निदानाचे संख्या ५० टक्क्याने कमी होत ४४० रूग्णांचे निदान झाले. तर १९ …

Read More »

महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आज ८११ रूग्णांचे निदान तर संख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या आजाराला रोखण्यासाठी एकाबाजूला राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला या विषाणूने नियंत्रणात यायचे नाव काही घेत नसल्याचे दिसून येत आहे. या चालू आठवड्यात दुपट्टीने रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या घटना आतापर्यंत तीनवेळा घडल्या. मात्र आज दुपटीहून अधिक रूग्णांचे राज्यात निदान झाल्याचे आढळून आले …

Read More »

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ ७७८ नवीन रुग्णांचे निदान एकूण ६४२७ वर पोहोचली

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ …

Read More »

कालच्या तुलनेत राज्यात १२१ कमी रूग्ण बाधीत ४३१ने संख्या वाढत ५ हजार ६ ४९ वर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मागील तीन दिवसांपासून वाढत राहीलेली संख्या आज कमी झाली आहे. आज दिवसभरात ४३१ रूग्णांचे निदान झाले असून काल रूग्णांची संख्या ५५२ वर पोहोचली होती. त्यातुलनेत आज १२१ ने कमी रूग्ण आढळून आले आहेत. तर १८ रूग्णांचे निधन झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ५ …

Read More »