मुंबईः प्रतिनिधी सुरक्षा उपायांची पुरेशी काळजी न घेता रेस्टॉंरंट चालविणाऱ्या मोजो ब्रिस्टोला आग लागून १४ जणांचा बळी जाण्याची दुर्घटना घडली. मात्र या दुर्घटनेवरून सर्वच राजकिय पक्षांनी राजकिय आग पेटवित त्याची धग शिवसेनेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कमला मिल कंपाऊडच्या आगप्रकरणात पालिका प्रशासनाचे धिंडवडे निघण्याऐवजी आगामी निवडणूकांचा मोसम लक्षात घेवून टीका-टीपण्णीच्या …
Read More »