१० एप्रिल रोजी रामनवमी दिनाच्या दिवशी नवी दिल्लीसह देशभरातील १९ ठिकाणी जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यावरून काँग्रेससह सर्व विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित या हिंसाचारावर पंतप्रधान गप्प का? असा सवाल उपस्थित केला. यापार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी खुले पत्र लिहीत या हिंसाचारामागे देशातील इतिहास जमा होत असलेला …
Read More »