मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपू्र्ण देशभरात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र देशात स्वत:च्या मालकीच्या कोळसा खाणी असताना केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात कोळसा हवाय तर परदेशातून मागवा असा सल्लाच महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांना दिला असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यासंदर्भातील केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने महाविकास आघाडी सरकारला पाठविलेले पत्र मराठी …
Read More »कोळशाच्या संकटावर अजित पवार म्हणाले, तर छत्तीसगड मध्ये खाणच विकत घेवू वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या कामाची दिली माहिती
मागील काही दिवसांपासून कोळशाचा अपुरा पुरवठा आणि खाजगी वीज कंपन्यांकडून कमी प्रमाणात होत असलेला वीज पुरवठा या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असून याचाच भाग म्हणून छत्तीसगडमधील खाण घेण्याची तयारी सुरु आहे. तसेच परदेशातून देखील …
Read More »