मुंबई: प्रतिनिधी मुंबईकरांची दैंनदिन गरज असलेल्या मुंबई लोकल प्रवास सुरु करण्यावरून एकाबाजूला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. मात्र न्यायालयाने फटकारल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जबाबदारीचं भान ठेवून लोकलबाबचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करत लोकल सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे स्पष्ट केले. संकटाचा सामना करतानाच विकास कामे सुरु ठेवण्यात येत असल्याचे सांगत …
Read More »