मुंबई : प्रतिनिधी सलग दोन दिवस कोरोना बाधितांच्या संख्येने १५ हजाराचा टप्पा पार केल्याने एप्रिलपर्यत २५ हजारावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने सहकार्य करा, नियम पाळा हा शेवटचा इशारा असल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा सुतोवाच केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि …
Read More »