मुंबई : प्रतिनिधी विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे असल्याची अप्रत्यक्ष टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. कोरोनाने …
Read More »