नवी दिल्ली-कर्नाल: प्रतिनिधी मागील ९ महिन्याहून अधिक काळ केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्ली-हरियाना सीमेवरील शेतकऱ्यांवर भाजपाच्या खट्टर सरकारने आज लाठीमार करत शेतकऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. या लाठीमारात अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटून रक्तबंबाळ झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे एका कार्यक्रमासाठी कर्नाल येथे आले होते. त्यावेळी …
Read More »