मुंबईः प्रतिनिधी भारताने सोमवारी यूएस, यूके, यूएई, कतार, फ्रान्स आणि जर्मनीसह ९९ देशांतील लोकांना देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली. जर या ९९ देशांतील प्रवाशांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले असेल तर त्यांना यापुढे येथे क्वारंटाईन ठेवण्याची गरज भासणार नाही. भारताने गेल्या वर्षी मार्चमध्ये पर्यटक व्हिसा निलंबित केला होता. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून …
Read More »