राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा सातत्याने सुरु होती. अखेर राज्य सरकारला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर याबाबत मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरुवातीला दिवाळीनंतर असे जाहिर केले त्यानंतर हिवाळी …
Read More »शिंदे-फडणवीसांना बच्चू कडू यांचा खोचक टोला, अशीच शांततेनं झोप लागली पाहिजे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लगावला टोला
राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा रंगताना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी, विशेषत: महाविकास आघाडीकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार. सध्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा चालू आहे. मुख्यमंत्री आणि …
Read More »बच्चू कडू म्हणाले, पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो शरद पवारांवरही साधला निशाणा
मागील काही दिवसांपासून खोक्यावरून भाजपासमर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. मात्र या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेवरून दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर आज बच्चू कडू …
Read More »बच्चू कडू यांचे खुले राणांना आव्हान, किती दम आहे ते माहित पडेल
मागील तीन-चार दिवसापासून आमदार रवी राणा आणि प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांच्यात सामना सुरु आहे. आमदार कडू यांनी रवी राणा यांना दिलेली मुदत उद्या संपत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता लागली असताना बच्चू कडू म्हणाले की, तो माझ्या एकट्यावर नसून, सत्ताधारी पक्षातील सर्वच …
Read More »कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी नाहीच, एप्रिलमध्येही सुरु राहणार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची माहिती
कोरोना काळात शाळा बंद राहील्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान शैक्षणिक नुकसान झाले. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी यंदा शाळांना मिळणारी उन्हाळा सुट्टी जवळपास रद्द करण्यात आली असून एप्रिल महिन्यातही शाळा पूर्णवेळ सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द …
Read More »महिला व बालविकास विभागात कंत्राटी पदांवर अनाथांना विशेष प्राधान्य ॲड. यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांच्या संवेदनशीलतेमुळे अनाथांना दिलासा
मुंबई : प्रतिनिधी अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात प्रशासनाला गतिमान कार्यवाहीचे …
Read More »अनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार प्रस्ताव तयार करण्याचे आणि अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी मोहिम राबविण्याचे राज्यमंत्री कडू याचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, कामगार, बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे दिले. तसेच मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ …
Read More »शाळा १५ ऑक्टोंबर नव्हे तर दिवाळीनंतरच; अहवाल सादर करा ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी अनलॉक-५ अंतर्गत देशभरातील सर्व शाळा १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारवर सोपविले. मात्र राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार अद्यापही उत्सुक नसून साधारणत: दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा विचार करत असून याअनुषंगाने ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेवून त्यासंदर्भातील अहवाल …
Read More »वाचा, दिवाळीनंतर शाळेचे कोणते वर्ग सुरु होणार कोणते नाही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती
अचलपूर : प्रतिनिधी एकाबाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असला तरी दुसऱ्या बाजूला राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारंना परावनगी दिली. त्यामुळे राज्यातील शाळा कधी सुरु होणार याकडे साऱ्या पालकांचे लक्ष लागून राहीले. अखेर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिवाळीनंतर ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु …
Read More »हिंगणघाटमधील पीडीतेला सरकारकडून १० लाखाची मदत महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती
मुंबई-अचलपूरः प्रतिनिधी हिंगणघाट येथील दरोडा गावातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीतेचा आज अखेर मृत्यू झाला. या पीडीतेच्या मृत्यूने संबध महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून तिच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांची मदत राज्य सरकारच्यावतीने मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. …
Read More »