पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, केरळ स्टोरीपासून ते धुरंधरपर्यंत सर्व काही खोटे ठरवत असले तरी, हे पक्षच “खोटे बोलण्यात पारंगत झाले आहेत.” केरळच्या तिरुवल्ला येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “एलडीएफ आणि यूडीएफ खोटे बोलण्यात पारंगत झाले आहेत. …
Read More »तामिळनाडूत विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर ‘इल्लाथरसी योजना’ जाहिरनामा मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली डिएमकेचा जाहिरनामा जाहिर
रविवारी २९ मार्च, रोजी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी ‘सुपरस्टार’ जाहीरनामा प्रसिद्ध करताना, डीएमके अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ‘इल्लाथरसी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत, आयकर न भरणाऱ्या सर्व गृहिणींना घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ८,००० रुपयांचे कूपन दिले जाईल. या नवीन योजना राबवण्यासाठी सरकारकडे निधी असेल का, …
Read More »पंतप्रधान मोदी यांची केरळ मध्ये डाव्या आघाडीवर टीका, भाजपाच विजयी होणार पालक्काड येथील जाहिर सभेत केली टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२९ मार्च, २०२६) केरळच्या पालक्काड येथे एका सभेत सांगितले, “केरळमधील बदल हा लोकांचा आशीर्वाद, भाजपा कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न आणि त्यांचे बलिदान यांमुळे घडत आहे.” विरोधी पक्षांवर जोरदार टीका करताना मोदींनी आरोप केला, “दशकांपासून एलडीएफ आणि यूडीएफने ‘घोटाळ्यां’च्या दरम्यान सत्तेची अदलाबदल केली, तरीही लोकांसमोर पोकळ दावे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश, ओळखपत्र म्हणून आधारच तसे आदेश जारी करण्याचे बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदेश
बिहारमध्ये विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या सुधारित मतदार यादीत मतदाराचा समावेश करण्यासाठी आधार ओळखपत्र म्हणून स्वीकारला जाईल, अशी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) दिले. मतदार यादीतून वगळण्याच्या प्रस्तावित ६५ लाख नावांच्या संदर्भात यापूर्वी असेच निर्देश देण्यात आले होते. आता हे …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये मतचोरीचे संबध मतदार अधिकार यात्रा नवादा येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांचा आरोप
‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) हल्ला सुरूच ठेवला आणि निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत संबध- भागीदारी असल्याचा आरोप केला. नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात …
Read More »मत चोरीच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सासाराम येथून मतदार अधिकार यात्रेला सुरुवात, १६ दिवस चालणार यात्रा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) बिहारमधील सासाराम येथून १६ दिवसांच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ला सुरुवात केली. ही यात्रा १,३०० किलोमीटर अंतर कापेल आणि १ सप्टेंबर रोजी पटना येथे एका मोठ्या रॅलीने संपेल, जिथे विविध भारतीय पक्षांचे नेते सहभागी होतील. एक्स वरील पोस्टमध्ये …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना आवाहन, महाराष्ट्रातील ७६ लाख मतवाढ याचिकेतही सहभागी व्हा महाराष्ट्रातील मते वाढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत इंटरव्हिनर म्हणून सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी ५ नंhdjतर झालेल्या ७६ लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सहभागी होवून मत मांडावे असे आवाहन केले. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले …
Read More »महसूल अधिकाऱ्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ऊर्फ डॉग बाबू बिहारचे मतदार होता होता राहिले मतदार यादीच्या स्पेशन ड्राईव्हमध्ये डोनाल्ड
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात, सरकारच्या आरटीपीएस RTPS (राइट टू पब्लिक सर्व्हिसेस) पोर्टलद्वारे “डोनाल्ड जॉन ट्रम्प” या नावाने निवासी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. २९ जुलै रोजीच्या अर्जात अर्जदाराच्या वडिलांचे नाव “फ्रेडरिक क्राइस्ट ट्रम्प” असे नमूद केले आहे, ज्यात हसनपूर, वॉर्ड १३, बाकरपूर पोस्ट, मोहिउद्दीन नगर ब्लॉक, समस्तीपूर असा निवासाचा पत्ता आहे. …
Read More »विधानसभा निवडणुकः वाढलेल्या ७६ लाख मतांच्या याचिकेवर २५ जूनला निकाल प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या याचिके संदर्भात याचिकेवर अंतिम निकाल
राज्यातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत आक्षेप नोंदवित वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी त्यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट …
Read More »विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात उद्या गुरुवार १२ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीतील आंदोलनात सहभागी होणार
विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक १२ जून रोजी राज्यभर मशाल मोर्चे काढून …
Read More »
Marathi e-Batmya