भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमला मोठी चालना देण्यासाठी, चिप्स टू स्टार्ट-अप (C2S) कार्यक्रमांतर्गत “अॅनालॉग आणि डिजिटल हॅकेथॉन” द्वारे आयआयटी दिल्ली, आयआयटी बॉम्बे, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी (बीएचयू) वाराणसी, एनआयटी राउरकेला आणि सवेथा अभियांत्रिकी महाविद्यालय यासारख्या शीर्ष अभियांत्रिकी संस्था चिप्स टू स्टार्ट-अप (C2S) कार्यक्रमांतर्गत “अॅनालॉग आणि डिजिटल हॅकेथॉन” द्वारे चिप डिझाइन इनोव्हेशनमध्ये आघाडीवर आहेत. …
Read More »काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांचा आरोप, हा अपघात नव्हे तर हत्याकांड दर तासाला १५०० जनरल डब्ब्याची तिकिटे विकली जात होती
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जे घडले ते अपघात नव्हते तर हत्याकांड होते, सुरक्षेचा मोठा अभाव आहे. रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाची अपेक्षा होती. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवर दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मृत्युची आकडेवारी लपवण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा …
Read More »Open AI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी घेतली मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट ओपन एआयसाठी भारत एक मोठी बाजारपेठ
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी जागतिक एआय लँडस्केपमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला आणि म्हटले की भारत एआय क्रांतीतील नेत्यांपैकी एक असावा. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या आगळ्यावेगळ्या गप्पांमध्ये बोलताना, ऑल्टमन यांनी चिप डेव्हलपमेंटपासून एआय मॉडेल्स आणि अॅप्लिकेशन्सपर्यंत भारताच्या विस्तारणाऱ्या एआय इकोसिस्टमवर प्रकाश टाकला. “भारत सर्वसाधारणपणे एआयसाठी, विशेषतः ओपनएआयसाठी …
Read More »पंतप्रधान फसल विमा योजनेचा कालावधी वाढविला आता २०२५-२६ पर्यंत मुदत स्वतंत्र ८२४.७७ कोटी रूपयांचा विमा योजनेसाठी स्वतंत्र निधी
केंद्राने बुधवारी (१ जानेवारी, २०२४) दोन पीक विमा योजना – पीएमएफबीवाय PMFBY आणि आरडब्लूवीसीआयएस RWBCIS – २०२५-२६ पर्यंत आणखी एका वर्षासाठी वाढवल्या आणि फ्लॅगशिप योजनांच्या अंमलबजावणीमध्ये तंत्रज्ञानाच्या अंतर्भावासाठी स्वतंत्र ₹८२४.७७ कोटी निधी देखील तयार केला. पंतप्रधान फसल विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना (RWBCIS) १५ व्या …
Read More »भाजपावाले म्हणतात महाराष्ट्राच्या विकासासाठी मात्र प्रत्यक्षात राज्याचे प्रकल्प आणि पैसा केंद्राने घेतले राज्य सरकारचे रेल्वे प्रकल्प आणि पैसा केंद्राने घेतले काढून
सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांचा माहोल असून निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानही पार पडणार आहे. तसेच सध्या राज्यात प्रचाराची राळही उडत आहे. या प्रचारात भाजपाचे केंद्रातील मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी हे सातत्याने महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. तसेच डबल इंजनचे सरकार महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावत असल्याचे छातीठोकपणे सांगत आहे. या …
Read More »